RT @VijayWadettiwar@twitter.com
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी 2 वसतीगृहे सुरु करण्याचा निर्णय बहुजन कल्याण विभागाने घेतला असून निर्णयाला मा.मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे व मा.उपमुख्यमंत्री श्री.अजित दादा पवार यांनी मंजुरी दिली आहे.
🐦🔗: https://twitter.com/VijayWadettiwar/status/1506674748553842688